कोणताही मूळव्याध समूळ संपवते ही एक बी; शुगर नॉर्मल होऊन रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.!

कोणताही मूळव्याध समूळ संपवते ही एक बी; शुगर नॉर्मल होऊन रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला रक्ताचा मूळव्याध झाला असेल, संडास द्वारे रक्त पडत असेल तर हा उपाय जरूर करा. जर आपले पोट साफ होत नसेल तर हा उपाय केला तर आपल्या लगेच फरक पडतो. हा उपाय फक्त आपल्याला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे. हे मिश्रण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या मिश्रणाच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते त्याच बरोबर हृदयविकाराचे आजार सुद्धा कमी होण्यास मदत होत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची बी लागणार आहे. सध्याचा सीजन हा आंब्याचा सिझन आहे आणि प्रत्येकाला आंबा आवडत असतो आणि या आंब्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात. जी आपल्या शरीरातील असंख्य आजार सुद्धा दूर करत असतात.आपल्याला हा उपाय करण्यासाठी आंब्याची कोय लागणार आहे.ही कोय आपल्याला चांगल्या पद्धतीने सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर या कोयच्या आतील जो गर आहे तो आपल्याला लागणार आहे.

या कोय मध्ये विटामिन बी सिक्स उपलब्ध असते, जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल पूर्णपणे दूर करते व त्याच बरोबर आपल्याला नसा सुद्धा मोकळा करते. यामुळे आपल्याला अटॅक येत नाही. मूळव्याध होण्याची अनेक कारणे असतात त्यासाठी आपली बदललेली जीवनशैली सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे.

आपण नेहमी तिखट, तेलकट, तुपकट पदार्थ वारंवार खात असतो अशावेळी मुळव्याध सुद्धा होऊ शकतो त्याच बरोबर अनेकांच्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण भरपूर असते अशा लोकांना सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते परंतु जर तुम्हाला मूळव्याध पासून सुटका मिळवायची असेल तर अशा वेळी जर आपण आंब्याची बी म्हणजेच कोय मधील जो पांढरा गर असतो तो जर आपण खाल्ला तर आपल्याला मुळव्याधावर लवकर फरक पडतो कारण की यामध्ये विटामिन बी सिक्स भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे अशा व्यक्तीने जर ही बी खाल्ली तर आपल्याला रक्तातील साखर सुद्धा कमी होते व डायबिटीस हळूहळू कमी होण्यास मदत होते त्याच बरोबर या बीच सेवन नियमितपणे केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची कोळी घ्यायची आहे आणि त्यानंतर आंब्याच्या कोई मध्ये पांढरा गर आहे त्याची बारीक पावडर करायचे आहे आणि ही पावडर दिवसभरातून दोन दा आपल्याला खायचे आहे.

अशा पद्धतीने आपण पंधरा दिवस जरी हा उपाय केला तर आपला रक्ताचा जो मुळव्याध आहे तो पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.संडास द्वारे जे रक्त पडते ते पूर्णपणे थांबून जाणार आहे आणि काही दिवसातच तुमचा मुळव्याध पूर्णपणे चांगला होऊन जाणार आहे म्हणून हा तिथे साधा सोपा आणि घरगुती उपाय पण तेवढाच प्रभावी उपाय असल्याने जरूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *