ही आहे एक चमत्कारिक औषधी वनस्पती; हिचे औषधी गुण जाणल्यावर तुम्हीही व्हाल हैराण.!

ही आहे एक चमत्कारिक औषधी वनस्पती; हिचे औषधी गुण जाणल्यावर तुम्हीही व्हाल हैराण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त वनस्पती असतात परंतु आपण त्याकधी पाहिलेल्या नसतात व त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती सुद्धा नसते म्हणून एकदा आपल्याला या वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे सुद्धा घेता येत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत. ही वनस्पती अनेकांना माहिती नसेल. ही वनस्पती आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा उपलब्ध असते परंतु त्याबद्दल आपल्याला फारशी जागरुकता नसल्याने अनेकदा दुर्लक्ष आपण करत असतो चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल..

आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत ती एक वेल वर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला लाल रंगाचे गोलाकार छोटे छोटे फळ असतात तसेच ही वनस्पती दिसायला अत्यंत आकर्षक असते म्हणून अनेक जण या वनस्पतीचा शोभेची वेल म्हणून सुद्धा वापर करत असतात. या वेलवर्गीय वनस्पती चे नाव आहे गुंजा. पावसाळ्यामध्ये ही वनस्पती खूपच जलद गतीने वाढते.

ज्या पद्धतीने आपल्याकडे शेंग उपलब्ध असते त्याच पद्धतीने या वेलीला क्षण सुद्धा लागते यावेळी मध्ये लाल रंगाचे, पांढऱ्या रंगाचे व पिवळ्या रंगाचे फळ उपलब्ध असते. या वनस्पतीचे अनेक फायदे सुद्धा आहे. या वनस्पतीला सोनार रक्ती असे म्हणतात. अनेकदा सोने या वनस्पतीच्या माध्यमातून सुद्धा मोजले जाते असे म्हटले जाते. हि एक वेलवर्गीय वनस्पती असून या वनस्पतीला फुले ,फळे ,शेंगा येतात जेव्हा त्या शेंगा सुकून जातात तेव्हा त्यातील बिया बाहेर पडतात आणि या बिया लाल रंगाच्या असतात.

या वेलची आपण घरच्या घरी सुद्धा लागवड करू शकतो त्यासाठी आपल्याला मातीमध्ये मध्यम स्वरूपामध्ये बिया लावायचे आहेत आणि काही दिवसांमध्ये या बियांना अंकुर फुटून त्याची वेल सुद्धा तुम्हाला उगवलेली दिसेल. याला वनस्पतीला अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा खूप महत्त्व देण्यात आलेले आहे या लाल बियांना लक्ष्मी समान मानले जातात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये या बियांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या वनस्पतीच्या बियांचा उपयोग तर अध्यात्मिक दृष्ट्या वनौषधी दृष्टिकोनातून तर होतोच पण त्याचबरोबर या वनस्पतीचे पान सुद्धा अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता निर्माण झालेली असते यामुळे तोंड येणे, तोंडामध्ये लालसर फोड निर्माण होणे या समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर अशा वेळी आपण या वनस्पतीचे पान चावून चावून खाल्ल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवतो तसेच आपल्यापैकी अनेकांना मुख दुर्गंधीचा त्रास होत असतो अशा वेळेस सुद्धा आपण हे पान चावून खाल्ल्यास मुख दुर्गंधी दूर होते त्याचबरोबर हिरड्यांना सूज आल्यावर या पानांच्या कोमट पाण्याने आपण गुळण्या केल्यावर आपल्याला फरक जाणवतो.

जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर अशा वेळी या वनस्पतींच्या पानांची पेस्ट जर आपण आपल्या प्रभावित जागेवर लावल्यास काही दिवसांमध्ये आपल्याला फरक पडतो तसेच चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स आले असल्यावर सुद्धा आपण याची पेस्ट चेहर्‍यावर लावू शकतो. आजही ग्रामीण भागामध्ये जण लहान मुलांना सर्दी खोकला व छातीमध्ये कफ जमा झाला असेल तर अशावेळी या बियांची बारीक पावडर केले जाते आणि त्याचे चाटण बनवले जाते आणि हे चिमूटभर चाटण मधासोबत लहान मुलांना दिले जाते परंतु हे जास्त प्रमाणामुळे दिले जात नाही.

हे चाटण आपल्याला अगदी किंचित स्वरूपामध्ये लहान मुलांना द्यावे लागते. ते जास्त प्रमाणामुळे दिल्यास मुलांना उष्णतेचा त्रास सुद्धा होऊ शकतो कारण की ही वनस्पती उष्णता गुणधर्म असलेली आहे. यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचा त्रास सुद्धा निर्माण होऊ शकते आणि उष्णतेमुळे वेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते म्हणून हे आपल्याला मर्यादेपेक्षा जास्त द्यायचे नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *