बायकोने जर हि ५ कामे केली तर नवऱ्याचे दिवस लवकरच बदलतील.!

बायकोने जर हि ५ कामे केली तर नवऱ्याचे दिवस लवकरच बदलतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो नवरा बायकोचे नाते हे विश्वासाचे व प्रेमाचे असते. दोघे ही आपल्या संसारासाठी अतोनात कष्ट घेतात. कही महिला लग्न झाल्यावर सासरी येवून आपल्या पतीचे व सासरच्या कुटुंबाचे नशीब बदलतात. या महिला सासरी आल्यावर सासरच्या घरी शुभ घटना घडण्यास सुरवात होते. या महिला आपल्या सोबत माता लक्ष्मीची कृपा दृष्टी घेवून सासरी येतात.

यांच्या येण्याने संसारात समृद्धी व वैभव येण्यास सुरवात होते. अश्या बायका शुभ शकुनी मानल्या जातात. आपल्या भारतीय धर्म ग्रंथात अश्या पाच गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या महिलांनी केल्यास परिवाराला सुख-समाधान प्राप्त होते. या लेखा द्वारे जाणून घेऊया नक्की कोणती कामे आहेत ? प्रत्येकाला वाटते आपला परिवार सुखी समाधानी व निरोगी असावा.

प्रत्येक वैवहिक स्त्री ला वाटते की आपला पती नेहमी खुश असावा त्याच्या कडे अफाट पैसा संपत्ती असावी. या पाच धर्म ग्रंथात लिहलेल्या पाच गोष्टी करुन तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळी सुख उपभोगू शकता. मित्रांनो ज्या घरातील स्त्री अचानक सकाळी लवकर उठून घरातील कामे करु लागते घरच्या जाबबदार्या पार पाडू लागते तिच्या मागे स्वतः माता लक्ष्मी उभी असते म्हणून जर अश्या महिलेच्या पटीने जर एखादे काम हातात घेतले तर ते कोणत्या ही परिस्थीतीत पुर्ण होणारच.

त्यांनतर जर एखादी स्त्री आपल्या सासू सासर्यांकडे अचानक लक्ष्य देवू लागली त्यांची काळजी घेऊ लागली त्यांना वेळेवर जेवण पाणी देवू लागली अश्या स्त्रीच्या पतीचे जीवन सुद्धा क्षणात बदलून जाते. आई वडिलांच्या सेवेसारखे दुसरे पुण्य नाही म्हणून अश्या स्त्री च्या पतीं ना देखील यश प्राप्ती होते. मित्रांनो एखादी महिला मोठ्यांचा आदर करत असेल सगळ्यांशी प्रमाणे वागत असेल तिचे हृदय प्रमाणे व ममतेने भरुन गेले असेल अश्या महिलेच्या पतीचे देखील आयुष्य लगेच बदलते. अश्या स्त्री यांच्या घरी स्वत: माता सरस्वती वास्तव्य करते व या घरात कोणत्या ही वस्तूचा तुटवडा कधी भासत नाही.

तसेच मित्रांनो घरातील स्त्री ही अचानक पणे आपल्या पतीचे पाय दाबू लागली आहे तर अश्या स्त्री यांच्या पती चे देखील जीवन त्वरित बदलू लागते. तिच्या पतीच रंकाचा राजा होतो. पायांमध्ये गुढग्यांपर्यंत शनि देवांचे वास्तव्य असते जर महिलेने आपल्या पतीचे पाय दाबले तर तिच्या घरावरचा शनि दोष कमी होतो व घरात भर भराट होवू लागते.

ज्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा कमी होवू लागतात ज्यांच्या गरज कमी होवू लागतात त्यांच्या घरी माता महालक्ष्मीचे वास्तव्य होवू लागते. त्यांच्या घरी धनाचा पाऊस पडू लागतो. या पाच ही गोष्टी या धर्म ग्रंथात नमूद केल्या गेल्या आहेत ज्या वैवहिक महिला या गोष्टी नित्य नियमाने पालन करुन करतात त्यांच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. त्यांचे पती कामात व व्यापारात सगळीकडेच यश प्राप्ती करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *